Saturday, April 28, 2012

रजनिकांत

दोन भुत राञी फिरत असतात..
एक जण म्हणतोः यार मला खुप भीती वाटते रे..
आपण इतक्या राञी बाहेर पडायला नव्हतं पाहिजे..
दुसरा भुतः (त्याला धिर देत) असा घाबरु नकोस..
सर्व मनाचे खेळ असतात..
असं रजनीकांत वगैरे काही नसतं रे जगात..

No comments: