Saturday, May 12, 2012

सत्यमेव जयते

म्हणे " सत्यमेव जयते " अमिर खान चा हा कार्यक्रम बघून सर्व राज्यातले मुख्य मंत्र्यांनी अवाच्चपणे उदगार काढले.
अमिर च्या या " सत्यमेव जयते " या कार्यक्रमातील मुख्य विषयाला " स्त्रीभ्रूण हत्या" विषयावर फक्त बोलला आणि भारत भर भरभरून प्रतिसाद दिला.
मुख्य म्हणजे महाराष्ट्रातील माननीय मुख्यमंत्री "अशोक राव चव्हाण" उर्फ बाबा यांनी सुद्धा अमिर ला आपल्या घरी बोलावणे केलेलं आहे.
" स्त्रीभ्रूण हत्या " हा विषय म्हणजे आत्ता डोके वर काढू लागला आहे.
पण आपल्या या महाराष्ट्रात ३५० वर्षापूर्वी " परम प्रतापी छत्रपती शिवाजी महाराज " हे सुद्धा येऊन गेले खंर तर महाराजांच्या अंगी जे अलौकिक गुण होते. त्याचा विसर आपल्या हिंदू जणांना आणि मराठी माणसाला पडू लागला आहे. आता " सत्यमेव जयते " आवडू लागले आहे.
अरे लाज वाटली पाहिजे आपल्याला आपल्या राजांच्या पवित्र "शिवचरित्र" मध्ये सुद्धा अनेक गोष्टी लिहिल्या गेल्या आहे.
१) कल्याणच्या सुभेदाराची सुनेच तिच्या कुंकू राखून साडी चोळी मध्ये तिचा पाहूनचार केला आणि प्रत्यक्ष तिला " आई " चा दर्जा देऊन तिला परत पाठविले.
२) महापराक्रमी श्री शहाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर थोर जिजाऊ आपल्या काही नास्तिक प्रथा पाळणार होत्या ते म्हणजे " सती " जाण्याचा ते सुद्धा महाराजांनी हि प्रथा बंद केली.
३) नालायक आणि कपटी औरंग्याच्या काळात कित्येक आई बहिंची इज्जत लुटत असे तर त्यांना माणसांना " देह दंड " दिल्या शिवाय महाराज अन्न सुद्धा ग्रहण करत नव्हते.
अश्या अनेक गोष्टी घडून गेल्या आहे पण त्याचा विसर आपल्या राजकारण्यानां आणि मुख्य म्हणजे आपल्या हिंदू आणि मराठी माणसाला .............
जर आपण परम प्रतापी छत्रपती शिवाजी महाराज आणि परम प्रतापी छत्रपती श्री शंभाजी महाराज यांचा आदर्श ठेवला तर आज आणि भविष्यात असे अपरिचित घडणार नाही ह्यात सुद्धा तथ्य आहे............ll
जय जिजाऊ llll
जय शिवराय llll
जय शंभू राजे llll
जय साई llll

No comments: